Skip to main content

Corona Series Part 98 : कोरोना आणि लॉकडाउन मुळे झालेले मृत्यू

Corona Series Part 98

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि लॉकडाउन मुळे झालेले मृत्यू

25 मार्च 20 पासून कोरोनाचा फैलाव होईल या भीतीने देशात लॉकडाउन चालू झाला आहे तो आजही चालूच आहे. आज पर्यन्त १५,८८० भारतीयांचा मृत्यू कोरोनाच्या विषाणूमुळे झाला आहे. या बाबतीत चर्च सर्वत्र होत आहेच पण निव्वळ लॉकडाउनमुळे मागील २ ते ३ महिन्यात ३०० लोकांचा बळी गेला आहे याच्याकडे कुणाचे लक्ष नाही कारण त्यात काही विशेष वाटतं नाही. किंबहुना रस्त्यावरील अपघातता सपूर्ण देशात १ महिन्यात १५ हजारहून अधिक लोक मरण पावतात. आज ही प्रदूषण, आरोग्य सेवेचा अभाव, विविध आजार, गरीबी, कुपोषण यांनी मारण्याची संख्या जास्त आहे पण यात बातमी होण्या सारखे असे नवीन काही नाही. असो,

 लॉकडाउनमुळे सर्वात जास्त भुकमरी आणि आलेले वित्तीय संकटामुळे आलेले नैराश्य या प्रमुख कारणामुळे मरणार्‍याची संख्या जास्त आहे. Indian psychiatric journal च्या एक संशोधन प्रसिद्ध झाले.या मध्ये काही उदाहरणे दिली आहेत ती पाहू.

भुकमरी, वित्तीय संकट आणि दारू या प्रमुख कारणामुळे मृत्यू झाले आहेत. भारतता केरळ सर्वात सुशिक्षित राज्य असले तरी सर्वात जास्त मद्य पिणारे राज्य आहे. ३.४८ करोड लोकसंख्या मध्ये ३७% नागरिक मद्यसेवन करताता २०१५ च्या माहिती नुसार प्रती वर्षी एक व्यक्ति ८ लिटर मद्य सेवन करतो. ५% लोक अति मद्यपान करतता. लॉकडाउनच्या काळात मद्य न मिळाल्यामुळे बर्‍याच लोकांना भ्रम होणे, भीती वाटणे असे त्रास झाला होऊ लागले आहेत. आणि काही लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच मद्य न मिळाल्यामुळे घरघुती वाद होऊन महिलांवर आत्याचार होण्याचे प्रमान वाढताना दिसून आले आहे.

लॉकडाउनच्या काळात योगी वेळी आरोगी सेवा काही रुग्णाना वेळेत मिळाली नाही. मध्यप्रदेश मधील इंदोर शहरातील एक बातमी आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी ३०० मागितले रुगाच्या कुटूबाने देण्याचे मान्य करून पण रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही.

शेतकर्‍यांची आत्महत्या तर देशात काही असले तरी चालूच असते. तमिळनाडू मधून  लॉकडाउनच्या काळात शेतमाळ विकता आला नाही म्हणून शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कोल्हापूर मध्ये एका मुलीला आपल्या आईला भेटता आले नाही म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. गुजरात मध्ये जामनगर येथील ध्रोन शहरातील माजी भारतीय जनता पार्टीचे आमदाराची कन्या विदेशात शिक्षण घेण्याचे नियोजन लांबणीवर पडले म्हणून गळफास लावून घेतला.

समाजात तंटा आणि मारामारी होणार्‍या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक मजूर लॉकडाउन च्या काळात स्वतचा घरी जाण्यासाठी चालत प्रवास करण्याची योजना आखली परंतु यामध्ये प्रशासन आणि मजूर यांच्यात वाद होताना दिसलेच तर काही मजूर आणि कुटुंबा मधील  काही लोकं थकवा आणि उपासमारी मुळे घरी पोहोचायच्या आधीच देवा घरी गेले. जालना मधून प्रवासी कामगार आपल्या गावी जात असताना १६ लोक रेल्वे खाली येऊन गेले. अश्या बर्‍याच दुर्दैवी घटना समरो आल्या आहेत आणि त्यातून लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार तसेच काही सामाजिक संस्था काम करत आहेत पण असे असून देखील मृत्यू होतच आहेत.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Gov.che planning vevstit aste tr anek lokan che Life safe rahile aste... political lok ek mekana nave tevnyat ch time vest ghalvatat...hich situation samne mandache Life bad kranesti karni bhut ahe... thanks sir 👍👍 for this information..

    ReplyDelete
  2. Govt tried level best but need to more

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात