Skip to main content

Corona Series Part 4: लॉक डाउन आणि अडाणी जनता


Corona Series Part 4
लॉक डाउन आणि अडाणी जनता
जगात 3 प्रकारचे लोक आहे
1) पुढंचास ठेच मागचा शहाणा 2) स्वतची ठेच स्वता शहाणा 3) कितीही ठेचा अति शहाणा. आपण कोणत्या प्रकारात मोडता
22 जानेवारी 2020 रोजी चीन सरकार ने वुहाण लॉक डाउन करण्याचा निर्णय घेतला.  वूहान 23 जानेवारी 2020 रोजी लॉक डाउन झाले सगितल जाता की हा लॉक डाउन च निर्णय ची अमलबजावणी अतिशया कडक करण्यात त्यामुलळे जगाकडून चीन सरकारची आलोचणा देखील झाली 1 दिवस आधी घोषणा होऊन देखील वुहाण सारखा इंडस्ट्रियल भागातून जवळ पास 11 लाख लोक स्थलांतरील झाले त्याच मुळे सपूर्ण मध्य चीन मध्ये कोरोंना पसरण्यास मदत झाली. इटलीमध्ये देखील तसेच झाले तिथे फक्त उत्तरी इटली लॉक डाउन करण्यात आली आणि सरकारने जाहीर करायच्या आधी लॉक डाउन ची माहिती तेथील मीडियाने प्रसारित केली (मीडिया देखील करोना पसरवण्यास कारणीभूत आहेत) त्याचमुळे लोक लगेच स्थलांतरील झाले आणि करोना ने सपूर्ण इटली वर आपला विळखा घट्ट केला ह्या 2 घटना सांगून जातात की लॉक डाउन करायच आहे तर ते तातडीने करण गरजेचं आहे 2 दिवस आधी लॉक डाउन ची माहिती होऊन उपयोग नाही. कोरोंना ग्रस्त लोकांच्या अश्या स्थलांतरामुळे वुहाण जवळील 15 शहर मागील 2 महीने आणि इटली मध्ये सपूर्ण इटली 1 महिना लॉक डाउन करावी लागली.
चीन मध्ये घरतून बाहेर पडन्याची अनुमति कुणाला दिली नाही सपूर्ण सरकारी वाहतूक, शाळा मार्केट आधी एकाचवेळी बंद करण्यात आली एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात जर एक ही नवीन रुग्ण आढळला नाही तर हा लॉक डाउन काडण्यात येणार आहे.
भारतता सरकारी वाहतूक यंत्रणा जीवनावशक्य वस्तु आणि लॉक डाउन
सध्या भारतता 23 मार्च ते 31 मार्च पर्यन्त सर्व च्या सर्व लांब पल्ल्याची प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे आही हे अगदी योगी केल आहे कारण मुंबई पुणे खास करून मेट्रो शाहारातून आपल्या गावी जान्याची झुंबड चालू झाली आहे मुंबई मध्ये आर्थिक हालचाली ठप्प झाली आहेत पुणे सारखा ठिकाणी सपूर्ण हॉस्टेल कॉलेज बंद करण्यात आली आहे तसेच मुंबई सारखा ठिकाणी रेल्वे स्थानकावर 22 मार्च च्या दिवसभरात 75000 नागरिक होते जे मुंबई पासून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल कडे स्वतचे मार्गक्रमण आणि करोनाचे संक्रमण करू पाहत आहेत. Social distancing कसं शक्य होणार.
आपण इटली सारखी परीस्थिति निर्माण करत आहोत लक्षात घ्या 1 च आठवड्यात इटली च आकडा काही शेकडो मधून काही हजारत गेला, ह्याच कारण अस की जेव्हा इटली सरकार ने लॉक डाउन जाहीर केला तेव्हा तेथील जनता त्यांचं social life जागण्यात गुंग होती तशीच काहीशी परीस्थिति आज भारतात दिसत आहे पण इटली आणि भारतातिल फरक समजून घ्या दर 10000 लोकांचा मागे मध्ये इटली मध्ये जवळपास 30 ते 50 बेड आहेत पण भारतात मात्र हाच आकडा 7 ते 10 आहे म्हणजेच जर करोना च इन्फेकशन भारतात पसरलच तर विना उपचाराचे लोक मरण पावतील. 
इटली च्या चुका मधून आपण काय शिकल पाहिजे की piecemeal attempts काम करत नाही, piecemeal attempts अर्थात आपण एक दिवास शाळा कॉलेज बंद करतोय एक दिवस भाजी मार्केट बंद करतो एक दिवस जनता कुरफू करतोय एक दिवस सरकारी वाहतूक बस एक दिवस विमान सेवा एक दिवस बंद असा करून कोरोंनाच संक्रमण थांबणार नाही. वायरसल प्रथिबंध करण्या साथी फारच छोटी संधि असते ती जर आपण घालवली तर हे संक्रमण नियंत्रणात आणला 3 ते 4 महीने आणि काही हजारो लोकांचा बळी द्यावा लागेल. त्या मुळेज्या शहरात संक्रमण झाले आहे ते सपूर्ण शहर आणि आस पास च भाग पूर्णा पने लॉक डाउन करणे आणि तो तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. एक सुजान नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की लॉक डाउन आहे तेव्हा आपन social distancing पाळलं पाहिजे गरज नसतातना जीवनावशक्य वस्तु च कारण काडून बाहेर फिरू नये जिवावशक्य वस्तु च सानच्या कराची तर काहीच गरज नाही. तर आज जर लॉक डाउन असेल तर स्वतहून मांनापासून पालन करा तरच करोना संकट लवकर निघून जाईल स्वतची सतसत विवेक बुद्धी चा विचार करून4 5  दिवस घरी बसायच की 2 3 महीने जबरदस्ती घरी बसायच हे तुमच्या हहातात आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले...