डॉ राजन पाटील हे सध्या WHO चे प्रतींनिधी म्हणून नेपाळ मध्ये आहेत डॉ पारिजात यांच्या बरोबर डॉ पाटील सिर यांच्या बरोबर कोरोना विषई झालेली चर्चा दैनिक पुढारी मध्ये 23 एप्रिल 2020 ला बातमी प्रसिद्धा झाली.
प्रतिजैविक आणि कोरोनावर
वापरल्या जाणार्या गोळ्या
प्रतिजैविक म्हणजे असे औषध जे आपल्याला
रोगप्रतीकरक शक्तिला एखाद्या विषाणू (अॅंटीजेन) ची ओळख करून देते त्यामुळे
भविष्यात कधीही त्या विषाणू चा प्रदधूरभाव झालाच तर आपली रोगप्रतिकारक शक्ति त्या
विषाणू ची ओळख पटवून घेते आणि त्याचा विरोधात अॅंटीबॉडीज तयार करते.
कोरोनावर
वापरल्या जाणार्या गोळ्या जसे की Hydroxychloroquine etc
सदर
गोळ्या म्हणजे तात्पुरते सहाय करणारे प्रमाण आहे. जसे डॉ, नर्स, संशोधक अशी मंडळी जेव्हा
विशांनूच्या संपर्कार्त येणार असतील तेव्हा आपण अशी आउषधे वापरू शकतोय.
त्याच प्रमाणे कोरोंना रुग्णा मध्ये देखील आपली शरीरात नियसर्गिक रित्या
अॅंटीबॉडीज तयार होण्यासाठी लागणारा वेळ पाहता तात्पुरत्या वेळेत विषाणूचा हल्ला
थोपवून धरण्यासाठी वापरण्यात येतात. उदाहरणात रात्र डास चावू नयेत म्हणून आपण coil, मछरदाणी वापरतो तसे. coil, मछरदाणी हे डास चावू
नयेत म्हणून वापरत येणारी साधने आहेत परंतु त्याचा मुळे डासांचा पुरणा नायनाट होत
नाही.
कोरोना चा फैलाव
हवे मधून कोरोंना पसरतोय तर त्याच उत्तर नाही असे आहे जर अस
असतं तर सपूर्ण हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टर सर्वांना ह्या आजाराची लागण झाली
असती. ज्या ठिकाणी लोकांची परदेशात जायची travel history नाही किवा एकही कोरणग्रस्त
व्यक्ति किवा त्याचा संपर्कात असणार्या लोकांचा संपर्क आला नाही अश्या कोणत्याही
लोकांना ह्या कोरोंनाची लागण होणार नाही म्हणजेचे हवा हे माध्यम म्हणून काम करत
नाही.
सर्वात जास्त कोरोनाचा फैलाव हा हस्तांदोलन
केल्याने होत आहे त्यामुळे कोरोंनाग्रस्त व्यक्ति पासून शक्यतो शरीरील स्पर्श
टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
बीसीजी आणि कोरोना
नव्याने विकसित झालेल्या कोरोनाचे आयुष्या हे 4 महीने एवडच आहे सुरवातीच्या
काळात संशोधक, डॉ, शास्त्रज्ञ सर्वच हा नेमका काय
प्रकार आहे हे पाहण्यात धडपडत होते त्यातून काही हयपोथेसिस मांडले गेले त्यातील एक
बीसीजी आहे वर वर पाहत असे आढळून आले आहे
की पुढारलेल्या राष्ट्रान मध्ये जिथे बीसीजी प्रतिजैविकाचे डोस दिले गेले नाहीत तिथे कोरोंनाचा फैलाव विकसनशील देशा पेक्षा जास्त झाला
आहे परंतु शास्त्रीय दृष्ट्या असा कोणताही पुरावा नाही की बीसीजी मुळे कोरोना होत नाही.
उद्या काही समाज कंटक जातीय तेढ निर्माण करणारे देखील त्यांचा प्रोपोगेंडा चावू शकतील
जसे की अमुक अमुक जातीच्याच लोकांना (ख्रिच्यन असणार्यांचा) कोरोंनाची लागण जास्त
होते अश्या प्रकारे परंतु शास्त्रीय दृष्ट्या कोणतीही गोष्ठ खरी ठरत नाही.
कोरोना आणि भयगंड
कोरोना च्या
बाबातित फार घाबरून जायची आवशक्यता नाही परंतु योग्य ती काळजी घेणे मात्र गरजेचे
आहे. म्हणजे आपण कोणत्याही कोरोंना बाधित लोकांचा संपर्कात नसाल किवा आपला परदेश
दौरा अथवा कोरोंना चे हॉट स्पॉट असणार्या भागत प्रवास झाला नसेल आणि तरीही
आपनास सर्दी खोखला ताप अश्या प्रकारे
लक्षणे असतील तर घाबरून आपण रुग्णालयात दाखल होण्याची आवशक्यता नाही जर आपणास
श्व्सनस त्रास होत असेल तर मात्र आपण रुग्णालयात जाऊन अॅडमिट होणे गरजेचं आहे
भारतच काय सपूर्ण विश्वामध्ये देखील कोरोनाचे संक्रमण आहे म्हणून ईतर आजारानी
सुट्टी घेतली नाही हृदय विकार, मधुमेह, आधी आजारणी त्रस्त असणारे लोक आजाही आहेत त्यांचावर उपचार करणे करिता सुधा डॉ
बेड वैद्यकीय ससाधने लागणार आहेत.
कोरोना सारख्या
वैश्विक महामारीतून आपण बोध घेतला पाहिजे मनुष्य हा निसर्गापेक्षा मोठा नाही
निसर्ग मानवाला आपली पात्राता दाखवत आहे.
Comments
Post a Comment